spot_img
महाराष्ट्र…तर तुमचा राजकीय सुपडा साफ होईल, नेमके काय म्हणजे मनोज जरांगे? पहा..

…तर तुमचा राजकीय सुपडा साफ होईल, नेमके काय म्हणजे मनोज जरांगे? पहा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मुंबईच्या दिशेने चालत आहेत. लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने गोडीगुलाबीने मार्ग काढावा. आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये. आपण मरणाला घाबरत नाही. सरकार काय गोळीबार करणार का? जर मला काही झाले तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आपण सरकार सात महिने दिले होते. आता दीड महिने आम्ही सरकारला 54 लाख नोंदीवर सरकार निर्णय कधी घेणार हे विचारत आहे. सरकारने हे लक्षात घ्यावे आणि मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना दूर केले आहे. मराठा आता फक्त त्याच्या लेकराचाच आहे. आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...