spot_img
महाराष्ट्र…तर तुमचा राजकीय सुपडा साफ होईल, नेमके काय म्हणजे मनोज जरांगे? पहा..

…तर तुमचा राजकीय सुपडा साफ होईल, नेमके काय म्हणजे मनोज जरांगे? पहा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मुंबईच्या दिशेने चालत आहेत. लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने गोडीगुलाबीने मार्ग काढावा. आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये. आपण मरणाला घाबरत नाही. सरकार काय गोळीबार करणार का? जर मला काही झाले तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आपण सरकार सात महिने दिले होते. आता दीड महिने आम्ही सरकारला 54 लाख नोंदीवर सरकार निर्णय कधी घेणार हे विचारत आहे. सरकारने हे लक्षात घ्यावे आणि मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना दूर केले आहे. मराठा आता फक्त त्याच्या लेकराचाच आहे. आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...

सभापती राम शिंदे अन् आमदार रोहित पवारांचा संघर्ष पेटणार; कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधान परिषद सदस्यांविषयी...

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...