spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : नेवाशात भीषण अपघात, गाडी पलटी, ५ जणांचा झाला शेवट..

अहमदनगर ब्रेकिंग : नेवाशात भीषण अपघात, गाडी पलटी, ५ जणांचा झाला शेवट..

spot_img

अपघाताची मालिका संपायचे नाव घेईना. नुकत्याच घडलेल्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एका मोठी बातमी आली आहे.

नेवासा तालुक्यात नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटानजिक घाडगे ओढा आहे. या ओढ्यात गाडी उलटून अपघात झाला.

या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि.२९ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडली.

या अपघातात एक लहान मुलगी बचावली असून एका लहान मुलीसह तीन महिला व चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...