spot_img
ब्रेकिंगपुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? 'या' भागात उष्णतेची लाट येणार..

पुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
बदलत्या हवामानामुळे राज्यावर अस्मानी संकट ओढुन आले आहे. कुठे रखरखत्या उन्हाच्या लाटा तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणामामुळे कमाल तापमान वाढत होत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे.

अशातच रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून पुढील चार दिवसांत कोकण- गोव्यात तसेच राज्याच्या काही भागात चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...