spot_img
ब्रेकिंगपुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? 'या' भागात उष्णतेची लाट येणार..

पुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
बदलत्या हवामानामुळे राज्यावर अस्मानी संकट ओढुन आले आहे. कुठे रखरखत्या उन्हाच्या लाटा तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणामामुळे कमाल तापमान वाढत होत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे.

अशातच रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून पुढील चार दिवसांत कोकण- गोव्यात तसेच राज्याच्या काही भागात चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...