spot_img
ब्रेकिंगपुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? 'या' भागात उष्णतेची लाट येणार..

पुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
बदलत्या हवामानामुळे राज्यावर अस्मानी संकट ओढुन आले आहे. कुठे रखरखत्या उन्हाच्या लाटा तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणामामुळे कमाल तापमान वाढत होत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे.

अशातच रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून पुढील चार दिवसांत कोकण- गोव्यात तसेच राज्याच्या काही भागात चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...