spot_img
ब्रेकिंगठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

ठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्णत्वास आले असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यावर निकाल वेळेवर लागण्यासाठी शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. सरकारने त्यांना पेपर तपासनीचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्यात आले असून निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीचा निकाल पहा एका क्लिकवर?
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल एका क्लिकवर बघता येईल. mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिक वेबसाइट
१) mahahsscboard.maharashtra.gov.in
२) mahresult.nic.in
३) results.gov.in
४) results.nic.in
५) hscresult.mkcl.org
६) mahahsc.in
७) mahahsscboard.in

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...