spot_img
ब्रेकिंगमाझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली 'चार' प्रमुख करणे

माझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली ‘चार’ प्रमुख करणे

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजासह मला संपवण्याचा डाव आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत ‘चार’ प्रमुख करणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीसचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. मी सागर बंगल्यावर येतो, जर मी रस्त्यात मेलो तर मला त्याच्या दारात नेऊन टाका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील यांनी सांगितली चार करणे

उपोषण सोडण्याच्या वेळी येउ न दिल्याचा राग

केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याचा राग

माफी मागावी लागल्याचा राग

मराठ्यांना एकत्र करणारा मोठा नेता असल्याचा राग

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

जेऊर टोलनाक्यावर राडा; पाठलाग करून तरुणावर सपासप वार

राळेगणसिद्धीच्या तिघांवर गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...