spot_img
अहमदनगर..'या' वनभाज्या 'त्या' रोगांचा पुरेपूर बंदोबस्त करतात! एकदा पहाच..

..’या’ वनभाज्या ‘त्या’ रोगांचा पुरेपूर बंदोबस्त करतात! एकदा पहाच..

spot_img

नगर सह्याद्री टीम-
कँसरच नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. हा आजार ही तसाच भयंकर आहे. वेळेत इलाज झाला नाही तर तो जीव घेतो. शरीरात कँसर फार हुळू हळू वाढतो. बऱ्याचदा त्याची लक्षणंही दिसत नाही. कँसर झाल्यावर पेशींची वाढ असामान्य पद्धतींनी होते. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे काही गावरान आहार घेण्याचेही गरजेचे असते.

पावसाळ्यात अनेक रानभाज्या मिळतात. या वनभाज्यात पौष्टिक तत्व असतात त्यामुळे काही घातक रोगही दूर राहतात. अशीच एक बहुगुणी रानभाजी आहे काटोले. काटोल्याला काही ठिकाणी गोड कारले किंवा कंटोळही म्हणतात. कारले न खाणाऱ्यांसाठी कारल्यातले औषधी गुणधर्म प्राप्त करण्याकरता काटोल खाणे हा एक चांगला पर्याय आहे.

शरीरातील वाढलेल्या वाईट रॅडिकल्स हे कॅन्सरचे एक मोठे कारण आहेत. काटोल्यातील औषधी तत्व हे रॅडिकल्स नियंत्रणात आणतात. काटोल्यातले ‘ल्युटिन’ सारखे केटोनोइड कॅन्सरच्या प्रतिबंधास मदत करतात म्हणून कॅन्सर होऊ नये यासाठी काटोले खावेत.

काटोल्यात भरपूर फायबर आहे, त्याने पचन सुधारते. अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या विकारावर काटोले गुणकारी आहे. पचनयंत्रणा सुधाराते. यात प्रोटीन, फाइटोकेमिकल्स, मोमोरडीसीन, ॲन्टी-ऑक्सिडेट आहेत. काटोले खाल्ल्याने हृदय आणि डोळ्याच्या आजारात फायदा होतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...