spot_img
अहमदनगरफळांचा राजा बाजारात! आजचा भाव काय? पहा..

फळांचा राजा बाजारात! आजचा भाव काय? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. सुरवातीला आंबा बाजारात आली की त्यांच्या किमती प्रचंड असतात. यंदा देखील हीच स्थिती होती. परंतु आता सर्वच प्रकारच्या आंब्यांची आता बाजारपेठेत आवक वाढल्याने सुरुवातीला चढा भाव असलेला आंबा आता सर्व सामान्य ग्राहकांच्या आवायात आला आहे. भाव कमी झाल्याने खरेदीदारांची गर्दी सध्या होताना दिसत आहे.

सुरुवातीला २१०० रुपये दोन डझन असलेला रत्नागिरी व देवगढ हापूस आता १२०० ते १५०० रुपयांत येत आहे. हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवायात आला आहे.

हापूस आंब्यांपाठोपाठ म्हैसूर, लालबाग आंबा साधारण २०० ते ५०० रुपये प्रति दोन डझन आहे. भाव आवायात आल्याने आंबा खरेदिसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी सुरु केली असल्याची माहिती पप्पुसेठ पमनदास आहुजा फळपेढीचे संचालक जगदिश व कैलास आहुजा यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...