spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं...

अहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं काय? पहा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. नव्या कायद्यानुसार अहमदनगरमध्ये रस्त्यात अडवून लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.

गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नव्या कायद्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) ३(५), आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...