spot_img
ब्रेकिंगगोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा,...

गोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
कारखानदारांसह शेतकऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सरकारने बंदी घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते होती. मात्र केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...