spot_img
ब्रेकिंगगोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा,...

गोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
कारखानदारांसह शेतकऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सरकारने बंदी घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते होती. मात्र केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...

नातेवाईकाचं भयंकर कृत्य! १४ वर्षीय मुलीला रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं पुढे…

Crime News: एक धक्कदायक बातमी उजेडात आली आहे. घरी आलेल्या नातेवाइकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन...

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे!

मुंबई | नगर सहयाद्री:- राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत असला, तरी बंगालच्या उपसागरात...