spot_img
ब्रेकिंगगोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा,...

गोड बातमी! सरकारने दिली परवानगी? राज्यात होणार निर्मिती, कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
कारखानदारांसह शेतकऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सरकारने बंदी घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते होती. मात्र केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...