spot_img
अहमदनगरOnion Prices : कांद्याची भाववाढ सरकारचा 'हा' मोठा निर्णय, दर घसरणार..?

Onion Prices : कांद्याची भाववाढ सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय, दर घसरणार..?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

ऐन दिवाळीच्या तोंडावर देशभरात कांद्याच्या किंमती महाग झाल्यामुळे सामान्यांनाचा खिशाला मोठा झटका सहन करावा लागत आहे. आधीच अपुऱ्या उत्पादनामुळे हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांच्या किंमती देखील महागल्या आहेत. अशातच कांद्याच्या किमतीने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

काही दिवसांपूर्वी देशभरात टॉमेटोनं सर्वसामान्यांच्या खिशाचा रस भर काढा होता. अत्ता कांद्याने चागलाच भाव खाल्याचे दिसत आहे. अचानक झालेली ही कांद्याची भाववाढ सामन्यांचे बजेट बिघडवत आहे. बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता ५० ते ६० रुपये किलोदाराने विकला जातो आहे.

यंदाच्या पावसाने दडी मारल्यामुळे पालेभाजांचे व कांद्याचे दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. कांद्याची मागणी कमी करण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा केंद्र सरकार बाजारात विक्री साठी आणणार आहे. तसेच, कांद्याची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश अन्न व पुरवठा मंत्रालयाने केली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...