spot_img
ब्रेकिंगराजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, 'त्या' दाव्यांने पुन्हा...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, ‘त्या’ दाव्यांने पुन्हा ट्विस्ट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत. महाराष्ट्रचे राजकीय वातावरण तापले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झालाय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष महायुती म्हणून लढत आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करण्यात आला आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा कंप होण्याची शक्यता असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (शिवसेना) शिंदे गटाला हादरे बसणार असा दावाच केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले काय?
काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...