spot_img
ब्रेकिंगराजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, 'त्या' दाव्यांने पुन्हा...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, ‘त्या’ दाव्यांने पुन्हा ट्विस्ट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत. महाराष्ट्रचे राजकीय वातावरण तापले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झालाय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष महायुती म्हणून लढत आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करण्यात आला आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा कंप होण्याची शक्यता असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (शिवसेना) शिंदे गटाला हादरे बसणार असा दावाच केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले काय?
काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...