spot_img
ब्रेकिंगसुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

सुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

spot_img

सोलापूर। नगर सह्याद्री-
सोलापूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीस वर्षांपूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून काही दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणांच्या सुखी संसारावर विरझण पडले आहे. सद्दाम नदाफ असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बबलादमध्ये ४० हजार लिटरची सार्वजनिक पाण्याची टाकी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. बरीच जुनी झाल्याने टाकी गळत देखील होती. टाकीच्या दुरूस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेतून कामही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान टाकीचे काम सुरु असतांना कॉलम कट करत असताना टाकी कोसळली. यावेळी तरुण टाकीखाली उभा असलयामुळे तो जागीच ठार झाला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. तरुणांच्या निधनाने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...