spot_img
ब्रेकिंगसुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

सुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

spot_img

सोलापूर। नगर सह्याद्री-
सोलापूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीस वर्षांपूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून काही दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणांच्या सुखी संसारावर विरझण पडले आहे. सद्दाम नदाफ असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बबलादमध्ये ४० हजार लिटरची सार्वजनिक पाण्याची टाकी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. बरीच जुनी झाल्याने टाकी गळत देखील होती. टाकीच्या दुरूस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेतून कामही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान टाकीचे काम सुरु असतांना कॉलम कट करत असताना टाकी कोसळली. यावेळी तरुण टाकीखाली उभा असलयामुळे तो जागीच ठार झाला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. तरुणांच्या निधनाने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...