spot_img
ब्रेकिंगठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

ठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्णत्वास आले असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यावर निकाल वेळेवर लागण्यासाठी शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. सरकारने त्यांना पेपर तपासनीचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्यात आले असून निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीचा निकाल पहा एका क्लिकवर?
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल एका क्लिकवर बघता येईल. mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिक वेबसाइट
१) mahahsscboard.maharashtra.gov.in
२) mahresult.nic.in
३) results.gov.in
४) results.nic.in
५) hscresult.mkcl.org
६) mahahsc.in
७) mahahsscboard.in

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...