spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: 'आमचे मराठा बांधव... 'आरक्षणाच्या मागणीसाठी चिठ्ठी लिहत तरुणाची बंधार्‍यात उडी

अहमदनगर: ‘आमचे मराठा बांधव… ‘आरक्षणाच्या मागणीसाठी चिठ्ठी लिहत तरुणाची बंधार्‍यात उडी

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकार आपल्या शब्दाला जागले नाही म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तरुणाने बंधार्‍यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. दत्तात्रेय अभिमन्यू भोगे (वय ४५ रा. खरवंडी ता. नेवासा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मराठा आंदोलनाला अनेक जाती-धर्माच्या लोकांनी पाठींबा दिला असून सध्या गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती, पण सरकार शब्दाला जागले नाही. त्यानंतर ४० व्या दिवशी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेआहे. जरांगे पाटील यांनी समाजासाठी अन्न,पाण्याचा त्याग केला आहे, त्यांची प्रकृती सध्या खूप खालावली आहे.

सरकार कुठलीही ठोस भुमिका गेट नसल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी दत्तात्रेय भोगे यांनी मी जरांगे यांचे उपोषणास गेलो असता मला अभिमान वाटला आमचे मराठा बांधव सुखी व्हावेत म्हणून आरक्षण मिळण्यासाठी स्वदेह आत्मसमर्पण करून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहे. अशा मजकुराची चिठ्ठी लिहत गावातील साठवण तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...