spot_img
राजकारणच्या मारी ! 'या' ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली...

च्या मारी ! ‘या’ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली भानामती

spot_img

Gram Panchayat Election:

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकां जाहीर होताच रणधुमाळी सुरू झाली. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी अनेक उमेदवारानी कंबर कसली असून शुक्रवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान निवडणुकीच्या रीगणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाहेब मतदान दोन दिवसावर आले आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावत लिंबू आणि टाचण्या टोचत भानामतीचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...

प्रतिक्षा संपणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल…

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी...

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...