spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा अवकळीचे संकट!! 'या' भागात थंडी तर 'त्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: पुन्हा अवकळीचे संकट!! ‘या’ भागात थंडी तर ‘त्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

नवी दिल्ली-
देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शयता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शयता आहे. यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३) दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसा आकाश निरभ्र राहण्याची शयता आहे.

धुयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात किमान तापमान ३ ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान होते. दतिया (पश्चिम मध्य प्रदेश) येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे कडायाची थंडी आहे. मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे.

पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही भागांत २३, २४ तारखेला तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...