spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा अवकळीचे संकट!! 'या' भागात थंडी तर 'त्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: पुन्हा अवकळीचे संकट!! ‘या’ भागात थंडी तर ‘त्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

नवी दिल्ली-
देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शयता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शयता आहे. यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३) दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसा आकाश निरभ्र राहण्याची शयता आहे.

धुयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात किमान तापमान ३ ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान होते. दतिया (पश्चिम मध्य प्रदेश) येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे कडायाची थंडी आहे. मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे.

पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही भागांत २३, २४ तारखेला तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...