spot_img
अहमदनगरअहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

अहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातुन एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कटूंबातील ५ जणांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: नेवासा तालुक्यातील वाकडी गावात सदर घटना घडली आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी एक शोषखड्डा शेतकरी कटूंबानी बनवला होता. त्या शोषखड्ड्यात मांजर पडली होती.

मांजरीला वाचवण्यासाठी एकजण बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला, बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता त्यामुळे त्यात विषारी वायू निर्माण झालेला होता. वाचवण्यासाठी गेलेला एक जण गुदमरून बुड लागला. ते पाहात इतकं चार जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला पण दुर्देवाणे यात पाच जणबुडाले.

पाचजणांचा मृत्यूची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली असून आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...