spot_img
अहमदनगरअहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

अहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातुन एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कटूंबातील ५ जणांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: नेवासा तालुक्यातील वाकडी गावात सदर घटना घडली आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी एक शोषखड्डा शेतकरी कटूंबानी बनवला होता. त्या शोषखड्ड्यात मांजर पडली होती.

मांजरीला वाचवण्यासाठी एकजण बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला, बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता त्यामुळे त्यात विषारी वायू निर्माण झालेला होता. वाचवण्यासाठी गेलेला एक जण गुदमरून बुड लागला. ते पाहात इतकं चार जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला पण दुर्देवाणे यात पाच जणबुडाले.

पाचजणांचा मृत्यूची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली असून आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...