spot_img
अहमदनगरनगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

नगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. त्यामुळे उच्च दाब विज वाहिनी ( विळद घाट) परिसरात बिघाड झाली होती.

तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजीचा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि.२६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारांपैकी आठ जागांवर दिसणार पवारांची ‘पॉवर’!

अकोलेत पिचड | साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत विखेंना शह देणार आणि कोल्हेंना चुचकारणार | ढाकणे,...

MLA Sangram Jagtap: नगरकरांंनो फक्त दोन महिने..; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले? वाचा

जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी अहमदनगर | नगर सह्याद्री:- रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे खोदून करावी...

‘साकळाई’ ला ‘ओव्हरफ्लो’ चं पाणी; कोण कोणाला वेड्यात काढतंय?

पिंपळगाव जोग्याचं पाणी पुणेकर चोरतात | पारनेकरांसाठी सोडलेल्या आवर्तनातून दिवसरात्र उपसा होतो जुन्नर तालुक्यात!...

Manoj Jarange Patil: ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, सरकारला काय दिला इशारा? वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil: आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी...