spot_img
अहमदनगरनगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

नगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. त्यामुळे उच्च दाब विज वाहिनी ( विळद घाट) परिसरात बिघाड झाली होती.

तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजीचा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि.२६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...