spot_img
ब्रेकिंगमाझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली 'चार' प्रमुख करणे

माझा बळी हवाय? मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितली ‘चार’ प्रमुख करणे

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजासह मला संपवण्याचा डाव आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत ‘चार’ प्रमुख करणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीसचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. मी सागर बंगल्यावर येतो, जर मी रस्त्यात मेलो तर मला त्याच्या दारात नेऊन टाका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील यांनी सांगितली चार करणे

उपोषण सोडण्याच्या वेळी येउ न दिल्याचा राग

केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याचा राग

माफी मागावी लागल्याचा राग

मराठ्यांना एकत्र करणारा मोठा नेता असल्याचा राग

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....