spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा अवकळीचे संकट!! 'या' भागात थंडी तर 'त्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: पुन्हा अवकळीचे संकट!! ‘या’ भागात थंडी तर ‘त्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

नवी दिल्ली-
देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शयता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शयता आहे. यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३) दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसा आकाश निरभ्र राहण्याची शयता आहे.

धुयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात किमान तापमान ३ ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान होते. दतिया (पश्चिम मध्य प्रदेश) येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे कडायाची थंडी आहे. मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे.

पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही भागांत २३, २४ तारखेला तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...