spot_img
ब्रेकिंगनिवडणुक लढवणार का? १४ वर्षानंतर राजकारणात 'कमबॅक' करणाऱ्या गोविंदाने स्पष्ट केली भूमिका!!...

निवडणुक लढवणार का? १४ वर्षानंतर राजकारणात ‘कमबॅक’ करणाऱ्या गोविंदाने स्पष्ट केली भूमिका!! म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. महायुतीकडून प्रचाराचा जोरदार धडका सुरु आहे. दरम्यान १४ वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गोविंदाने प्रवेश केला असून ते महायुतीचा प्रचार करण्यास सज्ज झाले आहे.

आज दि. १२ एप्रिल रोजी रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीअभिनेते गोविंदा आज नागपूर दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निवडणूक उमेदवारीबाबत ही भाष्य केले.

आभनेते गोविंदा म्हणाले, शिवसेनेच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल. माझा रेकॉर्ड चांगला असून मी जिथे जातो तिथे विजय मिळतो. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण निवडणूक लढवणार का असा प्रश्न गोविंदा यांना विचारले असता, त्यांनी आपण तिकीट मागितले नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत काहीही चर्चा केली नसल्याचे गोविंदा यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....