spot_img
अहमदनगरPolitics News: ...धावपळ उडणार? 'ती' भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा...

Politics News: …धावपळ उडणार? ‘ती’ भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मनोज जरांगे पाटील अंदोलनावर ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य

जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने सरकारची धावपळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य असून आंदोलना नंतरच हे सरकार जागे होते. आतापर्यंत सरकार झोपलेले होते का? चेष्ठा करता का, समाजाला फसवता का? फसवणूक करत लोकसभेची निवडणूक काढायची आहे, असे म्हणत सरकारवर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचा घरावर ईडीची धाड! काय-काय गवसलं?

मुंबई । नगर सहयाद्री मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो...

धाड-धाड! अत्याचार करणाऱ्या नराधमाचा २४ तासांत एन्काऊंटर!, मोठा निर्णय…

Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आलमबाग परिसरात ३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाला...

सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनने दमदार सुरुवात केली आहे. गुरुवारी राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार...

दोन तरुणांचा अपघातात मृत्यू; नगरमधील ‘या’ राज्य मार्गावर घडली घटना

Ahilyanagar Accident News: राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दोन तरुणांचा पुणतांबा परिसरात झालेल्या आयशर टेप्मो...