spot_img
अहमदनगरPolitics News: ...धावपळ उडणार? 'ती' भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा...

Politics News: …धावपळ उडणार? ‘ती’ भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मनोज जरांगे पाटील अंदोलनावर ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य

जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने सरकारची धावपळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य असून आंदोलना नंतरच हे सरकार जागे होते. आतापर्यंत सरकार झोपलेले होते का? चेष्ठा करता का, समाजाला फसवता का? फसवणूक करत लोकसभेची निवडणूक काढायची आहे, असे म्हणत सरकारवर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...