spot_img
अहमदनगरनगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

नगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. त्यामुळे उच्च दाब विज वाहिनी ( विळद घाट) परिसरात बिघाड झाली होती.

तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजीचा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि.२६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....