spot_img
अहमदनगरनगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

नगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. त्यामुळे उच्च दाब विज वाहिनी ( विळद घाट) परिसरात बिघाड झाली होती.

तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजीचा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि.२६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...

वातावरण तापलं!  सिद्धार्थ नगरमध्ये राडा; कुटुंबावर हल्ला, प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सिद्धार्थनगरात तरुणीला छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी फिर्यादी...

रावणवाडीत राक्षसी कृत्य; जन्मदात्या आईचा मुलाने केला ‘मर्डर’

Crime News : खर्चासाठी पैसे न दिल्याने  अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा घोटून हत्या...

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचे यश संपादन करेल’

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...