spot_img
अहमदनगरपावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? अहमदनगर मधील 'या' ठिकाणांना द्या भेट

पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? अहमदनगर मधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

spot_img

 

अहमदनगर । नगर सहयाद्री
आता पावसाळा तोंडावर आला आहे. तुम्हाला जर का पावसाळा आवडत असले आणि पावसाळ्यात फिरायची ईच्छा असले तर आम्ही तुम्हाला अहमदनगर मधील काही ठिकाणे सांगत आहोत. तिथं जाऊन तुम्ही मनमुरादपणे पाऊसाचा आनंद घेऊ शकता. सोबतच तेथील हिरवा शालु पांघरलेल्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभव शकता. चला तर मग बघु या कोणती ठिकाणे आहे तिथं पावसाळ्यात जाता येत.

भंडारदरा धरण आणि रंधा फॉल्स
भंडारदरा परिसरातील हा धरण आणि रंधा फॉल्स पावसाळ्यात विशेषतः आकर्षक होतो. पावसाळ्यात धरण भरलेले असते आणि धबधबे सजीव होतात.

कळसूबाई शिखर
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, कळसूबाई शिखर हे ट्रेकर्ससाठी एक आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक हिरवेगार आणि आल्हाददायक असते.

संधन व्हॅली
ही व्हॅली “व्हॅली ऑफ शॅडोज” म्हणून ओळखली जाते. पावसाळ्यात येथे जाण्याचा अनुभव अद्वितीय असतो.

हरिश्चंद्रगड
ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण, हरिश्चंद्रगड पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतो. कोकणकडा येथील सूर्यास्त दृश्य विशेषतः अप्रतिम असते.

कावनई किल्ला
या किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यात फिरणे एक वेगळाच आनंद देणारे असते. किल्ल्याच्या परिसरातील निसर्गरम्य दृश्ये पाहण्यासारखी असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...