spot_img
अहमदनगरपावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? अहमदनगर मधील 'या' ठिकाणांना द्या भेट

पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? अहमदनगर मधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

spot_img

 

अहमदनगर । नगर सहयाद्री
आता पावसाळा तोंडावर आला आहे. तुम्हाला जर का पावसाळा आवडत असले आणि पावसाळ्यात फिरायची ईच्छा असले तर आम्ही तुम्हाला अहमदनगर मधील काही ठिकाणे सांगत आहोत. तिथं जाऊन तुम्ही मनमुरादपणे पाऊसाचा आनंद घेऊ शकता. सोबतच तेथील हिरवा शालु पांघरलेल्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभव शकता. चला तर मग बघु या कोणती ठिकाणे आहे तिथं पावसाळ्यात जाता येत.

भंडारदरा धरण आणि रंधा फॉल्स
भंडारदरा परिसरातील हा धरण आणि रंधा फॉल्स पावसाळ्यात विशेषतः आकर्षक होतो. पावसाळ्यात धरण भरलेले असते आणि धबधबे सजीव होतात.

कळसूबाई शिखर
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, कळसूबाई शिखर हे ट्रेकर्ससाठी एक आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक हिरवेगार आणि आल्हाददायक असते.

संधन व्हॅली
ही व्हॅली “व्हॅली ऑफ शॅडोज” म्हणून ओळखली जाते. पावसाळ्यात येथे जाण्याचा अनुभव अद्वितीय असतो.

हरिश्चंद्रगड
ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण, हरिश्चंद्रगड पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतो. कोकणकडा येथील सूर्यास्त दृश्य विशेषतः अप्रतिम असते.

कावनई किल्ला
या किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यात फिरणे एक वेगळाच आनंद देणारे असते. किल्ल्याच्या परिसरातील निसर्गरम्य दृश्ये पाहण्यासारखी असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...