spot_img
देशBus Fire: 'एवढे' जण जिवंत जळाले! 'भयंकर' घटनेने राज्य हादरले

Bus Fire: ‘एवढे’ जण जिवंत जळाले! ‘भयंकर’ घटनेने राज्य हादरले

spot_img

Bus Fire: एका राज्यात भयंकर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याचे वृत्त समोर आले आहे. डंपर ट्रक आणि बसला अपघातामध्ये बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. अनेक जखमींना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेश राज्यातील गुना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अपघाताची घटना घडली. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात होती. दरम्यान समोरून येणाऱ्या डंपरने बसला धडक दिली.

धडक होताच बस उलटली आणि बसने अचानक पेट घेतला. भरगच्च बसला लागलेल्या आगेत 13 जण जिवंत जळाले असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...