spot_img
अहमदनगरसंगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री

तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. मतभेद विसरून एकत्र या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले कारखान्याचे कार्य सहकारमहर्षींच्या शिस्त, पारदर्शकता आणि विचारांवर आधारित आहे. निवडणुकीपूर्वी अफवा पसरल्या, पण सभासदांनी एकमताने निर्णय घेतला आणि तो फुगा फुटला.त्यांनी संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचं कौतुक करताना बंधूभाव, शिस्त आणि एकतेचा आदर्श मांडला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हंगाम नवीन आव्हाने घेऊन येतो आणि काही प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित असतात. आपण एकजुटीने त्यांना सामोरे जावे लागेल. संगमनेरची खास राजकीय ओळख अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

काका-पुतणे एकत्र!; शरद पवारांचा विषय अजित पवारांनी एका वाक्यात संपवला…!, चंद्रकांत पाटीलांचा खोचक टोला?

मुंबई / नगर सह्याद्री - राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती...