spot_img
ब्रेकिंग'शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा'; कोणी केली मागणी?,वाचा..

‘शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा’; कोणी केली मागणी?,वाचा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने शाळांसाठी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आता शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पानटपऱ्या नसाव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, पानटपऱ्यांसह शाळांच्या परिसरात विकले जाणारे घातक असे एनज ड्रिंक देखील हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

हेरंब कुलकण यांनी याबाबत म्हटले आहे की, शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कारण दीड वर्षापूव शाळेशेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून आपणावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता. या निर्णयाने माझे सांडलेले रक्त कारणी लागले, असे कुलकण यांनी म्हटले आहे.

फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका व पोलिस यांच्यावरही जबाबदारी निश्चित करावी. 15 जूनला शाळा सुरू होण्यापूव प्रशासनाने शाळेभोवती असलेल्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात असेही हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय...

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....