spot_img
ब्रेकिंग'शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा'; कोणी केली मागणी?,वाचा..

‘शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा’; कोणी केली मागणी?,वाचा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने शाळांसाठी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आता शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पानटपऱ्या नसाव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, पानटपऱ्यांसह शाळांच्या परिसरात विकले जाणारे घातक असे एनज ड्रिंक देखील हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

हेरंब कुलकण यांनी याबाबत म्हटले आहे की, शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कारण दीड वर्षापूव शाळेशेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून आपणावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता. या निर्णयाने माझे सांडलेले रक्त कारणी लागले, असे कुलकण यांनी म्हटले आहे.

फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका व पोलिस यांच्यावरही जबाबदारी निश्चित करावी. 15 जूनला शाळा सुरू होण्यापूव प्रशासनाने शाळेभोवती असलेल्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात असेही हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...