spot_img
तंत्रज्ञानTips and Tricks: पाण्यात फोन भिजला! नेमका सुकवायचा कशात? वापरा 'या' ट्रिक्स,...

Tips and Tricks: पाण्यात फोन भिजला! नेमका सुकवायचा कशात? वापरा ‘या’ ट्रिक्स, पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
तुमचा फोन पाण्यात भिजला आहे का? ही एक समस्या आहे, ज्याचा सामना जगभरातील लोकांना वारंवार करावा लागतो. फोन पाण्यात पडणे कोणासोबतही होऊ शकते, परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा फोन वाचवू शकता.

तांदूळ वापरणे सामान्य पद्धत
समजा तुमच्या हातातून फोन निसटला आणि पाण्यात पडला किंवा फोन बाथटब वगैरे मध्ये पडला, तर काय कराल? ओला फोन सुकवण्यासाठी लोक अनेक युक्त्या वापरतात. तांदूळ देखील यापैकी एक आहे, कारण तांदळामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे ओले फोन सुकवण्यात तांदूळ अधिक चांगले काम करू शकतो, असे मानले जाते.

ओला फोन कसा स्वच्छ करायचा?
जर फोन ओला झाला, तर तो सुकवणे महत्वाचे आहे. तुमचा फोन पाण्यात पडला, तर तो स्वच्छ कापडाने स्वच्छ करावा. मोबाईलमधील सिमकार्ड काढून फोनमधील पाणी काढून स्वच्छ करावा. शक्य असल्यास, फोन बंद केला पाहिजे आणि बॅटरी बाहेर काढली पाहिजे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...