spot_img
ब्रेकिंगऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? 'या' भागात उष्णतेचा कहर

ऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? ‘या’ भागात उष्णतेचा कहर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल पहावयास मिळत आहे. कुठं अवकाळी पावसाची दमदार सलामी तर कठे उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने २० एप्रिलपर्यंत देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ओडिशातील काही भागातील तापमान ४५ अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तसेच ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठं उष्णतेचा कहर, तर कुठं अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...