spot_img
ब्रेकिंगऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? 'या' भागात उष्णतेचा कहर

ऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? ‘या’ भागात उष्णतेचा कहर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल पहावयास मिळत आहे. कुठं अवकाळी पावसाची दमदार सलामी तर कठे उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने २० एप्रिलपर्यंत देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ओडिशातील काही भागातील तापमान ४५ अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तसेच ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठं उष्णतेचा कहर, तर कुठं अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...

आरक्षणामुळे कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर | स्थानिक राजकारणात होणार उलथापालथ अहिल्यानगर ।...

पारनेर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली...

खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....