spot_img
अहमदनगरकांद्याचे भाव कोसळले, नगरमध्ये लिलाव बंद

कांद्याचे भाव कोसळले, नगरमध्ये लिलाव बंद

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटविली. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते. परंतु, दोन दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. गुरुवारी कांद्याला १६०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले.

गत आवठवड्यात केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी हटविली होती. त्यामुळे निर्याद बंदी हटविल्यानंतर शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळू लागला. नगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला २४०० रुपयापर्यंत भाव मिळाला. परंतु, दोन-चार दिवसांतच कांद्याचे भाव पुन्हा कमी झाले.

पारनेरपाठोपाठ नगर बाजार समितीमध्येही कांद्याचे भाव कोसळले. गुरुवारी लिलाव सुरु झाले तेव्हा कांद्याला १६०० रुपयापर्यंत भाव मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी लिलाब बंद पाडून सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोस यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आंदोलन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...