spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन; औटी यांच्या पाठिंब्यानंतर काय म्हणाले विखे पाटील पहा

पारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन; औटी यांच्या पाठिंब्यानंतर काय म्हणाले विखे पाटील पहा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यामध्ये गेल्या चाडेचार वर्षात जनतेचे प्रचंड सोशन झाले आहे. तसेच नेत्यांनाही प्रचंड त्रास झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत. निकालामधूनच सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील अशी प्रतिक्रीया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर केली असून महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. औटी यांनी पाठिंबा जाहीर केल्याने खा. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मागच्या एक महिन्यापासून सांगतोय पारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन झाले आहे. ते फक्त गोरगरिबांपर्यंत मर्यादीत न राहता त्याचा त्रास नेत्यांनाही झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहे. ४ जूनला लोकसभेच्या निकालामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिसून येतील असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...

नगर शहरातील मावा कारखान्यांवर रेड; पोलीस धडकताच घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील नीलक्रांती चौक आणि दिल्लीगेट परिसरात बेकायदा सुगंधी तंबाखू आणि...