spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन; औटी यांच्या पाठिंब्यानंतर काय म्हणाले विखे पाटील पहा

पारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन; औटी यांच्या पाठिंब्यानंतर काय म्हणाले विखे पाटील पहा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यामध्ये गेल्या चाडेचार वर्षात जनतेचे प्रचंड सोशन झाले आहे. तसेच नेत्यांनाही प्रचंड त्रास झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत. निकालामधूनच सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील अशी प्रतिक्रीया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर केली असून महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. औटी यांनी पाठिंबा जाहीर केल्याने खा. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मागच्या एक महिन्यापासून सांगतोय पारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन झाले आहे. ते फक्त गोरगरिबांपर्यंत मर्यादीत न राहता त्याचा त्रास नेत्यांनाही झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहे. ४ जूनला लोकसभेच्या निकालामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिसून येतील असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...