spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी 61 हजार 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 609 विद्याथ उतण झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांचा निकाल 81.40 टक्के तर मुलींचा 92.51 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे पहिल्या तर अहिल्यानगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा 94.59, कला शाखेचा 64.72 तर वाणिज्य शाखेचा 86.27 टक्के निकाल लागला आहे.

मुलींचा निकाल – ९२.५१ टक्के
मुलांचा निकाल – ८१.४० टक्के

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...