spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी 61 हजार 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 609 विद्याथ उतण झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांचा निकाल 81.40 टक्के तर मुलींचा 92.51 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे पहिल्या तर अहिल्यानगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा 94.59, कला शाखेचा 64.72 तर वाणिज्य शाखेचा 86.27 टक्के निकाल लागला आहे.

मुलींचा निकाल – ९२.५१ टक्के
मुलांचा निकाल – ८१.४० टक्के

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...