spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी 61 हजार 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 609 विद्याथ उतण झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांचा निकाल 81.40 टक्के तर मुलींचा 92.51 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे पहिल्या तर अहिल्यानगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा 94.59, कला शाखेचा 64.72 तर वाणिज्य शाखेचा 86.27 टक्के निकाल लागला आहे.

मुलींचा निकाल – ९२.५१ टक्के
मुलांचा निकाल – ८१.४० टक्के

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पहा कुठे कोसळला?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुष्काळाचे सावट असणार्‍या नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली....

नहाटाने इंजिनिअरला फसवले; एक कोटीचे प्रकरण काय?, वाचा सविस्तर

पुणे । नगर सहयाद्री:- सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2 कोटी 60 लाख...

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल; मंत्री विखे

अहील्यानगर । नगर सहयाद्री:- चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक...

संतापजनक! शेजाऱ्याने मर्यादा ओलंडली; चिमुरडीसोबत घडलं भयंकर…

Crime News: एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन...