spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी 61 हजार 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 609 विद्याथ उतण झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांचा निकाल 81.40 टक्के तर मुलींचा 92.51 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे पहिल्या तर अहिल्यानगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा 94.59, कला शाखेचा 64.72 तर वाणिज्य शाखेचा 86.27 टक्के निकाल लागला आहे.

मुलींचा निकाल – ९२.५१ टक्के
मुलांचा निकाल – ८१.४० टक्के

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...