spot_img
अहमदनगरचष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा 'या' टिप्स...

चष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा ‘या’ टिप्स…

spot_img

नगर सह्याद्री टीम-

सतत मोबाइल पाहत असल्यामुळे अनेकांना चष्मा लागण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. डोळ्याची दृष्टी कमजोर झाल्याने लोक चष्मा वापरतात. चष्मा वापरल्याने स्क्रीन समोर बसल्यानंतर डोळ्यांना त्रास जाणवत नाही. परंतु दिवसभर चष्मा घातल्यामुळे अनेकांना कंटाळा येतो, त्यामुळे  त्याला चष्म्यापासून सुटका हवी असते.

चष्म्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर यासाठी तीन प्रकारची तंत्रे वापरून शस्त्रक्रिया केली जाते. पहिले तंत्र आहे Lenticule Based Procedure या यंत्रामध्ये क्लिअर, स्माईल अशी तंत्रे वापरली जातात. दुसरं तंत्र आहे LASIK, या तंत्रामध्ये लेझरच्या साह्याने लोकांच्या कॉर्नियावर लेंटिक्युल तयार करून ते बाहेर काढण्यास मदत होते. तिसरे तंत्र आहे Phakic IOL, यामध्ये लोकांच्या डोळ्यात नैसर्गिक लेन्सवर एक लेन्स बसवली जाते.

कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येते. तपासणी करताना डोळ्यांचा कोरडेपणा, कॉर्नियाची जाडी, कॉर्नियाची ताकद, रेटिनाची चाचणी  करण्यात येते. तपासणीनंतर रुग्णाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते की नाही याची तपासणी केली जाते. डोळ्याच्या स्थितीनुसार कोणते तंत्र वापरायचे याचा निर्णय घेतला जातो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...