spot_img
ब्रेकिंगराज्यावर दुहेरी संकट! 'या' भागात उष्णतेचा अलर्ट तर 'त्या' जिल्ह्यात मुसळधार कोसळणार..

राज्यावर दुहेरी संकट! ‘या’ भागात उष्णतेचा अलर्ट तर ‘त्या’ जिल्ह्यात मुसळधार कोसळणार..

spot_img

Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच हवामानात सातत्याने बदल पहावयास मिळाला आहे. कुठे प्रचंड उष्णता तर कुठे मुसळधार पावसाच्या धारा. दरम्यान आज पुन्हा राज्यात पुढील २४ तासामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तसेच काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...