spot_img
अहमदनगरनगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले 'ते' पत्र

नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले ‘ते’ पत्र

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण रकरखत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून आयुक्तांना पाणी कपातीचे पत्र आले आहे.

राज्यात यंदा पावसाने खूप कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे सर्वदूर पाणी संकट उभे राहिले नागरिकांचे नागरिकांची हाल होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातल्या पाण्यावर देखील परिणाम होतो आहे.

नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या
धारणामधला पाणीसाठा देखील कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता नगरकरांच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने अहमदनगर महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...