spot_img
अहमदनगरनगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले 'ते' पत्र

नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले ‘ते’ पत्र

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण रकरखत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून आयुक्तांना पाणी कपातीचे पत्र आले आहे.

राज्यात यंदा पावसाने खूप कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे सर्वदूर पाणी संकट उभे राहिले नागरिकांचे नागरिकांची हाल होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातल्या पाण्यावर देखील परिणाम होतो आहे.

नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या
धारणामधला पाणीसाठा देखील कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता नगरकरांच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने अहमदनगर महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...