spot_img
अहमदनगरनगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले 'ते' पत्र

नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा? कारण, पाटबंधारे विभागाने दिले ‘ते’ पत्र

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण रकरखत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून आयुक्तांना पाणी कपातीचे पत्र आले आहे.

राज्यात यंदा पावसाने खूप कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे सर्वदूर पाणी संकट उभे राहिले नागरिकांचे नागरिकांची हाल होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातल्या पाण्यावर देखील परिणाम होतो आहे.

नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या
धारणामधला पाणीसाठा देखील कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता नगरकरांच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने अहमदनगर महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...