spot_img
अहमदनगरशाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

शाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री 
येथील बारा वर्षांचा अथर्व नेहमीप्रमाण शाळेत गेला पण रोजच्यासारखा परत आला नाही. अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्वचा मृत्यू झाला. सोमवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना बालिकाश्रम रस्त्यावर सर्वोदय कॉलनीत घडली.

नगर कल्याण रस्त्यावरील हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व हरीशकुमार वेताळ नेहमीप्रमाण शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर सोमवारी सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक बसली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरच्या राजकारणात ट्विस्ट! साहेबांनी डाव टाकला? AB फॉर्म दिला..

 Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच...

नेवासा तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्सला आग?; १५ प्रवासी करत होते प्रवास..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.ही...

आजचे राशी भविष्य!; ‘या’ राशींतील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर राहणार आनंद? मिळणार खुशखबर

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला...

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...