spot_img
अहमदनगरशाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

शाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री 
येथील बारा वर्षांचा अथर्व नेहमीप्रमाण शाळेत गेला पण रोजच्यासारखा परत आला नाही. अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्वचा मृत्यू झाला. सोमवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना बालिकाश्रम रस्त्यावर सर्वोदय कॉलनीत घडली.

नगर कल्याण रस्त्यावरील हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व हरीशकुमार वेताळ नेहमीप्रमाण शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर सोमवारी सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक बसली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...