spot_img
अहमदनगरशाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

शाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री 
येथील बारा वर्षांचा अथर्व नेहमीप्रमाण शाळेत गेला पण रोजच्यासारखा परत आला नाही. अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्वचा मृत्यू झाला. सोमवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना बालिकाश्रम रस्त्यावर सर्वोदय कॉलनीत घडली.

नगर कल्याण रस्त्यावरील हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व हरीशकुमार वेताळ नेहमीप्रमाण शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर सोमवारी सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक बसली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...