spot_img
अहमदनगरशाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

शाळेत गेला; पण परतलाच नाही, बालिकाश्रम रस्त्यावर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री 
येथील बारा वर्षांचा अथर्व नेहमीप्रमाण शाळेत गेला पण रोजच्यासारखा परत आला नाही. अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्वचा मृत्यू झाला. सोमवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना बालिकाश्रम रस्त्यावर सर्वोदय कॉलनीत घडली.

नगर कल्याण रस्त्यावरील हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व हरीशकुमार वेताळ नेहमीप्रमाण शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर सोमवारी सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक बसली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...