spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! बस-ट्रकचा भीषण अपघात ५ ते ६ प्रवाशी ठार? कुठे घडली घटना

ब्रेकिंग! बस-ट्रकचा भीषण अपघात ५ ते ६ प्रवाशी ठार? कुठे घडली घटना

spot_img

bus-truck accident: बस-ट्रकचा भीषण अपघाताची घटना वाऱ्यासारखी पसरत आहे. अपघातामध्ये पाच ते सहा प्रवाशाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर बस मधील अनेक प्रवाशी जखमी झाले आहे.

नाशिकच्या चांदवमधील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुडच्या घाटात अपघात घडला आहे. भरधाव बसचे टायर फुटल्यामुळे चालकांचे बस वरील नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या ट्र्कवर बस अचानक येऊन आदळली यामुळे मोठा अपघात घडला.

यावेळी बस मधील ५ ते ६ पाच ते सहा प्रवाशाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर बस मधील इतर प्रवाशी देखील जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...