spot_img
महाराष्ट्रAtal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल...

Atal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल ७९ हजार.. अटल सेतूचे वैशिष्टये पाहून चक्रवाल

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतू आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेतूमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास २० मिनिटात होणार आहे. परंतु यासाठी टोलही तेवढाच जास्त असणार आहे. कार साठी सिंगल टोल हा २५० रुपये आहे.

* अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये –
देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहण्याचा अंदाज

* टोलची चर्चा
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...