spot_img
महाराष्ट्रAtal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल...

Atal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल ७९ हजार.. अटल सेतूचे वैशिष्टये पाहून चक्रवाल

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतू आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेतूमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास २० मिनिटात होणार आहे. परंतु यासाठी टोलही तेवढाच जास्त असणार आहे. कार साठी सिंगल टोल हा २५० रुपये आहे.

* अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये –
देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहण्याचा अंदाज

* टोलची चर्चा
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...